Rahul-gandhi new file photo

भारताची निवडणूक व्यवस्था मृत -राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत 15 जागांवर हेराफेरी झाली नसती तर मोदी भारताचे पंतप्रधान झाले नसते राहुल गांधी यांनी गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. राहुल म्हणाले, भारताची निवडणूक व्यवस्था मृतप्राय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कशी धांधली होऊ शकते हे आम्ही येत्या काळात तुम्हाला सिद्ध करू आणि ते घडलेही आहे. भारताच्या पंतप्रधानांकडे खूपच कमी बहुमत…

Read More
narendra modi image

Narendra Modi : सिंधूपासून ते सिंदूरपर्यंत भारताची कारवाई, दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी आकांना मातीत गाडलं; नरेंद्र मोदींचे संसदेतील भाषण जशास तसं

Narendra Modi Speech On Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला…

Read More