प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
Prashant Kishor: बिहार विधानसभा निवडणुकीचे दुष्परिणाम आता राजकीय पक्षांमध्ये दिसून येत आहेत. बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरी थेट रामायण घडले. ज्या मुलीनं किडनी दिली त्या रोहिणी आचार्य यांनी थेट घरावर तुळशीपत्र ठेवले. तेजस्वी यादव आणि रोहिणी यांच्यात जोरदार वाद झाल्याची चर्चा रंगली. यानंतर आता प्रशांत किशोर यांच्या जन सुराज…
