Leaders Team

dadar kabutar khana

कबुतरांना खायला घालणाऱ्यानो सावधान पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल.

दादर कबुतरखान्याच्या तोडकामाला जमावाचा विरोध Mumbai Kabutar khana:मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे.  कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना (Pigons) खाद्य टाकल्यास पाचशे रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही कबुतरखान्याच्या ठिकाणी खाद्यं टाकू नये, असं मुंबई महापालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या कबुतरखान्यांमुळे (Kabutarkhana) श्वसनाचे…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे वितरण करणार

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 20 हजार 500 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 20 वा हप्ता जारी करतील. याचा फायदा देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना होईल. सरकारने 2019 मध्ये ही मोठी डीबीटी योजना सुरू केली. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत 19 हप्त्यांद्वारे 3.69 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या…

Read More
manikrao kokate

Manikrao Kokate: कृषीमंत्रिपदावरुन हटवल्यानंतर कोकाटेची पहिली प्रतिक्रिया I AM VERY HAPPY..

Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी…

Read More
adabhau-with-raju-setti

इंदापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर, पण…

एकेकाळचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळं दूर गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे आज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. Pune : एकेकाळचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळं दूर गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी ( Raju Shetti) आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख…

Read More
chagan bhujbal

Chhagan Bhujbal : अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपदाची ऑफर दिली होती; छगन भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal : कृषी खाते राज्यभरात चर्चेत आलेले असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय. Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी खेळत असल्याचा व्हिडीओ उघड केला होता. यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. आता माणिकराव कोकाटे…

Read More
The Elephant Whisperers

हत्ती आणि माणसाच्या नात्यावर भाष्य करणारी डॉक्युमेंट्री ; ऑस्कर जिंकलेली ‘द एलीफेंट व्हिस्परर्स’

The Elephant Whisperers : पण आज आम्ही तुम्हाला एका 41 मिनिटांच्या Documentary बद्दल सांगणार आहोत, जी महावत आणि हत्ती यांच्यातील नात्यावर आधारीत आहे. The Elephant Whisperers : सध्या कोल्हापुरातील माधुरी नावाची हत्तीण गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. अनेक वर्ष कोल्हापुरात वाढलेली माधुरी आता दुसऱ्या राज्यात गेल्याने स्थानिक भावूक झालेले पाहायला मिळाले आहेत. दरम्यान,…

Read More
mahavedi hattin

Mahadevi Elephant Kolhapur: महाराष्ट्राची वनसंपदा महादेवी हत्तीण ; अंबानींच्या वनतारामध्ये

Madhuri Elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. Madhuri Elephant Kolhapur: कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला (Madhuri Elephant Kolhapur) गुजरातच्या वनतारामध्ये (Vantara Elephant) सोपवण्यात आले. यावेळी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावूक…

Read More
2008 malegaon bomb blast case verdict

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; विशेष न्यायालय निकाल देताना काय म्हणाले?

न्यायालय म्हणाले की, भोपाळ आणि फरीदाबाद येथे बॉम्सफोटाचे कट रचण्यात आल्याचे कोणतेही विश्वसनीय पुरावे आढळले नाहीत.

Read More
narendra modi image

Narendra Modi : सिंधूपासून ते सिंदूरपर्यंत भारताची कारवाई, दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी आकांना मातीत गाडलं; नरेंद्र मोदींचे संसदेतील भाषण जशास तसं

Narendra Modi Speech On Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला…

Read More